मोदी सरकारच्या जुलमी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे मशाल आंदोलन

मोदी सरकारच्या जुलमी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे मशाल आंदोलन: चंद्रपूर : मोदीं सरकार हे पुंजीपतींचे सरकार असून त्यांनी शेतकऱ्यांच्या व कामगारांचा हितांचे असलेले कायदे बदलवण्याचे धोरण आखले आहे. या देशातील अनेक शासकीय यंत्रणांचे खाजगीकरण करून अदाणी व अंबानी यांच्या हिताचे काम मोदी सरकार करीत आहे. केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याला महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे तीव्र आक्षेप आहेत, संबंधित कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या विरोधी असू नयेत अशीच...

Post a Comment

0 Comments