कार्यकारणी बरखास्त तरीही मीच आहो जिल्हाध्यक्ष

कार्यकारणी बरखास्त तरीही मीच आहो जिल्हाध्यक्ष: जिल्हाध्यक्षांच्या नावाने निवेदनाचे वार, आता होणार त्या स्वयंघोषित वर पक्षाचा प्रहार चंद्रपूर : शेतकरी व सर्व सामान्यांना न्याय देण्यात नेहमी अग्रेसर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना म्हणजे आताचा प्रहार जनशक्ती पक्ष राज्यात जोमाने कार्यरत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा सर्व सामान्य कार्यकर्ता सुद्धा नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत आहे. सध्या राज्यातील काही जिल्हे...

Post a Comment

0 Comments