जनता कर्फ्यु फक्त व्यापाऱ्यां साठीच आहे काय ?

जनता कर्फ्यु फक्त व्यापाऱ्यां साठीच आहे काय ?: नागरिकांचा उद्दिग्न सवाल घुग्घुस (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अत्यंत झपाट्याने वाढत असल्यामुळे तसेच नागरिकांच्या मृत्यूदरात ही वेगाने वाढ होत असल्यामुळे व वैद्यकीय सुविधा तोकडी पडत असल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेऊन 25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर पर्यंत साथ दिवसाचे जनता कर्फ्यु संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जाहीर केले. आर्थिक...

Post a Comment

0 Comments