10 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करा…

10 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करा…: गोंडवाना गणतंत्र पार्टीचे आज समर्थन व सहभाग आंदोलन राजूरा ( चंद्रपूर ) : तालूक्यातील जोगापूर जंगल परिसरातील गांवात नरभक्ष्यी बाघाने धूमाकूळ घातला असून गेल्या २-३ वर्षात दहा लोकांचे बळी घेतले आहे. वाघाच्या हल्ल्यात जे लोक मारल्या गेले त्यात अनुसूचित जमाती म्हणजे अनुसूचित जमाती च्या लोकांची संख्या जास्त आहे. जे वाघाच्या तावडीतून सुटून जखमी झाले ते...

Post a Comment

0 Comments