परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शासनाने तातडीने द्यावी – आमदार डॉ देवरावजी होळी

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शासनाने तातडीने द्यावी – आमदार डॉ देवरावजी होळी: अतिवष्टी व वादळ वाऱ्या मुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले गडचिरोली : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शासनाने तातडीने द्यावी अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली आहे मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सातत्याने परतीच्या पावसाचा तडाखा सुरू असून ऐन कापणीत आलेले उभे पीक या अती पावसामुळे व वादळ वाऱ्या...

Post a Comment

0 Comments