हाथरस येथील अत्याचार घटनेचे चंद्रपूर शहरातही पडसाद

हाथरस येथील अत्याचार घटनेचे चंद्रपूर शहरातही पडसाद: चंद्रपूर : उत्तरप्रदेशातील हाथरस मध्ये मनीषा वाल्मिकी या मुलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार, व तिच्या मृत्यूने देशभरात असलेला आक्रोश चंद्रपूर शहरात सुद्धा बघायला मिळाला. मनीषा वर अमानवीय कृत्य करणारे त्याच गावातील उच्च जातीचे मूल, त्या मुलीची तक्रार सुद्धा घ्यायला स्थानिक पोलिसांनी तब्बल 8 दिवस लावले, इतकेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पोलिसांनी मनिषाचा मृतदेह मध्यरात्री...

Post a Comment

0 Comments