केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी नवीन तीन कायदे समूळ रद्द करा…

केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी नवीन तीन कायदे समूळ रद्द करा…: गोंडपिंपरी काँग्रेस कमिटीचे तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन चंद्रपूर : केंद्रातील भाजप सरकारने विकासाचा लॉलीपॉप दाखवून कोरोणा महामारी संकटात सापडलेल्या व टाळेबंदी काळामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत आलेल्या देशातील शेतकरी, शेतमजूर व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांच्या विरोधात संसदेत नवीन शेतकरीविरोधी कायदा पारित करून शेतकऱ्यांना पुन्हा मूठभर व्यापाऱ्यांच्या गुलामगिरीत ढकलण्याचे जे षड्यंत्र रचलेले आहे. हे...

Post a Comment

0 Comments