रत्नापूर येथून लग्न आटोपून परत जात होता वरातीचा ट्रक
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या वरातीचा ट्रक चा अपघात झाला. सिंदेवाही मेंडकी मार्गावरील कचेपार येथे अपघात झाल्याने या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या ट्रक मध्ये एकूण 50 वर्हाडी बसले होते, त्यात 20 गंभीर असल्याची माहिती आहे.
0 Comments