चंद्रपूर जिल्ह्यात 7 दिवसांचा जनता कर्फ्यु , काय सुरू काय बंद

चंद्रपूर जिल्ह्यात 7 दिवसांचा जनता कर्फ्यु , काय सुरू काय बंद: चंद्रपूर : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने 7 दिवसांचा जनता कर्फ्यु घोषित केला आहे. कोरोनाची साखळी या 7 दिवसांच्या जनता कर्फ्युने नक्कीच तुटणार असा विश्वास प्रशासनाला आहे. हा जनता कर्फ्यु शुक्रवार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त असणार ज्यामध्ये सर्व दवाखाने, औषधी दुकाने, कृषी केंद्र, पशु खाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालये, बँक, एमआयडिसी...

Post a Comment

0 Comments