किन्ही गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू

किन्ही गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडल्याणे आलेल्या महापुरामुळे ब्रम्हपूरी तालुक्यतील किन्हीं गावालगत नहर बि,3 फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे शासनाने हि बाब गार्भीयाने घ्यावी याकरीता पालकमंत्री, मुख्यमंत्री, यांना निवेदन देण्यात आले याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी वैनगंगा नदीला महापुर आला त्यात ब्रम्हपूरी तालुक्यात 20 गावांना पुराचा...

Post a Comment

0 Comments