घुग्घुस नगरपरिषद प्रकरण | समाज कल्याणाऐवजी कुटुंब कल्याणासाठी खटाटोप

घुग्घुस नगरपरिषद प्रकरण | समाज कल्याणाऐवजी कुटुंब कल्याणासाठी खटाटोप: घुग्घुस ( चंद्रपूर ) : राजकारण हे जनविकासाचे माध्यम व्हावे, अशी अपेक्षा सामान्य जनतेला असते. मात्र, सत्तेच्या खुर्चीवर बसून चिकटलेल्यांना हेच राजकारण स्व विकासाचे साधन ठरू लागले आहे. म्हणूनच की काय घुग्घुस नगर परिषदेच्या स्थापनेला विरोध करीत आपल्या पत्नीची जागा राखण्यासाठी पतीदेव समाजकल्याण साधण्याऐवजी कुटुंब कल्याण साधण्यात भूषणात मानत आहेत. वर्ष 1998 महाराष्ट्रात युतीचे पहिले...

Post a Comment

0 Comments