चंद्रपूरची भूमी हि ऐतिहासिक असून लोकांनी हा वारसा पुढे न्यावा : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूरची भूमी हि ऐतिहासिक असून लोकांनी हा वारसा पुढे न्यावा : खासदार बाळू धानोरकर: चंद्रपूर : चंद्रपूर दीक्षाभूमी हि एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. नागपुर येथे धम्मदीक्षा दिल्यानंतर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपुर येथेही धम्मदीक्षा सोहळा घडवून आणला, चंद्रपूरची भूमी हि ऐतिहासिक असून लोकांनी हा वारसा पुढे नेण्याची गरजअसल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्या देतांना व माल्यार्पण प्रसंगी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनु...

Post a Comment

0 Comments