त्या नरभक्षक वाघाला गोळी घाला – माजी आमदार वामनराव चटप: राजुरा ( चंद्रपूर ) : मध्य चांदा वनविभागातील राजुरा आरटी 2 भागात वाघांची दहशत सुरू आहे. या वाघाने आजपर्यंत 10 लोकांची शिकार केली आहे. वाघाला पकडण्यासाठी जागोजागी पिंजरे लावण्यात आले आहे परंतु हा वाघ पिंजऱ्यात येत नसल्याने वनविभागाला अपयश येत आहे. जर तो पिंजऱ्यात येत नसेल तर त्याला गोळी घाला असा ईमेल शेतकरी संघटनेने वनमंत्री...
0 Comments