शेतमालाची वाहतूक करणारे वाहन अडवू नका- आशिष घुमे

शेतमालाची वाहतूक करणारे वाहन अडवू नका- आशिष घुमे: वरोरा (चंद्रपूर) : सध्या शेतकऱ्यांचा शेतमाल निघायला सुरवा त झाली असून तो विक्री करिता शहरात वाहनांच्या माध्यमातून आणला जात आहेत . पण महामार्ग पोलीस व वाहतूक पोलीस त्यांना अडवून दंड आकारात असल्याच्या तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या .या विषयाला घेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक आशिष घुमे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे...

Post a Comment

0 Comments