अवकाळी पावसाने व जंगली जनावरांमुळे धान पिक जमिन उध्वस्त केली, धान पिकाला शेतकऱ्याने स्वतःच लावली आग

अवकाळी पावसाने व जंगली जनावरांमुळे धान पिक जमिन उध्वस्त केली, धान पिकाला शेतकऱ्याने स्वतःच लावली आग: चिमूर :  शेतकरी आत्महत्या कशी थांबवावी याकडे सरकारचे लक्ष वेधले असतांना आज आत्महत्या थांबली परंतु नैसर्गिक आपत्ती ला कोण तारी अशी म्हण असतांना अवकाळी पावसाने व जंगली जनावरांमुळे धान पिक जमिन उध्वस्त केला असल्यामुळे धान पिकाला शेतकऱ्याने स्वतःच आग लावली असून शेतकरी मूरलीधर नथ्थुजी रामटेके मु.पो.सावरी(बिड)ता.चिमूर जि.चंद्रपूर येथील रहिवासी आहे.मजूर लावून मजुरांचे पैसे सुद्धा माल...

Post a Comment

0 Comments