गणिताच्या सूत्राने गावातील भिंती झाल्या बोलक्या

गणिताच्या सूत्राने गावातील भिंती झाल्या बोलक्या: पोंभुर्णा (चंद्रपूर) : कोरोना विषाणू हा रस्त्यावर धावल्याने संपूर्ण देश थांबून गेला आज लाखो नागरिक कोरोना बाधित झाले असून सध्या अनेकांचे रोजगार बुडाले, लोकांच्या हाताला काम नाही, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले परंतु हे शिक्षण फक्त ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना लाभदायक बाकी ग्रामीण भागातील मुलांकडे मोबाईल नाही, मोबाईल असला तर इंटरनेट...

Post a Comment

0 Comments